Shani Dev : ‘या’ वाईट सवयींमुळे रागावतात शनी महाराज! संकटांचा मारा, पाठी लागते साडेसाती आणि ढैय्या

Shani Dev

Shani Dev : शनी देव म्हणजे न्यायाचा देव. कर्मानुसार फल देणारा ग्रह. त्यामुळे कोणताही भेदभाव न करता चांगल्या कर्मासाठी उत्तम यश आणि वाईट कर्मासाठी कठोर दंड हेच शनी महाराजांचं तत्त्व. पण माणूस आपल्या वागणुकीत चुका करत राहतो आणि शनी महाराज त्यावर लक्ष ठेवून असतात. अशा काही सवयी असतात, ज्या शनीला अजिबात मान्य नसतात. आणि हेच … Read more

Maharashtra Weather Update : राज्यातील या 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नवीन अंदाज पहाच एकदा

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या, राज्यात हवामान विभागाने पुन्हा इशारा दिलेला आहे आणि या वेळेस नुसता इशारा नसून मुसळधार पाऊस पडणार असल्याने तुमची चांगली फजिती होऊ शकते. त्यामुळे पावसापूर्वी काही नियोजन करणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती त्यामुळे शेतकऱ्यांना देखील शेतातील कामे करण्यास वेळ मिळाला. आता पावसाने मनावर … Read more

2025 मध्ये तिसऱ्या महायुद्धाचा धोका? बाबा वेंगाच्या भविष्यवाणीमुळे जगभर खळबळ

Baba Vanga News

Baba Vanga News: ज्या क्षणाची भीती साऱ्या जगाला वाटते, तोच वेळ शेवटी येणार, असं भाकित ज्येष्ठ भविष्यवेत्ता बाबा वेंगांनी वर्तवल्याचं सांगितलं जात आहे. 2025 वर्षासाठी त्यांनी केलेल्या काही धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या भविष्यवाणी आता सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. विज्ञानप्रेमींना आशा देणारी बातमी असो किंवा जगाला धास्ती वाटेल असा इशारा बाबा वेंगांच्या या भाकितांमुळे … Read more

Namo Shetkari Hapta: नमो शेतकरी योजनेचे हप्ता कधी जमा होणार? वाचा सविस्तर माहिती

Namo Shetkari Hapta

Namo Shetkari Hapta : राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार वेगवेगळ्या व आर्थिक योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती निगडित अवजारे व अनुदान स्वरूपात मदत दिली जाते. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा १९ हप्ता मिळाला आहे त्यानंतर आता चार महिन्याचा काळ संपला. जून महिन्यात पीएम किसान (Pm Kisan … Read more

पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती..

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana: केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 19 हप्ते जमा झालेले आहेत. दरम्यान राज्यात मान्सून लवकर दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांची लगबग खरीप हंगामाची पेरणी करण्याची आहे. पेरणीसाठी आवश्यक असणारे बी बियाणे आणि खते खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता भासत … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या या तारखेपासून पावसाची राज्यात बॅटिंग सुरू; नवीन अंदाज काय म्हणतोय पहा

Maharashtra Weather

Maharashtra Weather : सध्या आयपीएलचा सिझन संपला असला तरी, शेतकऱ्यांसाठी दुसरा सीजन सुरू झाला आहे तो म्हणजे मान्सूनचा हा सिझन शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. या वर्षी जर आपल्याला वातावरण वेगळच पाहायला मिळाला आहे जो पाऊस कधीही न पडला असा पाऊस मे महिन्यामध्ये पडला आहे. आपण इथून मागे अनेकदा पाऊस पाहिला आहे. परंतु मी महिन्यामध्ये भरपूर … Read more

8th Pay Commission | या तारखेला लागू होऊ शकतो, आठवा वेतन सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

8th Pay Commission

8th Pay Commission News: देशातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. केंद्र सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला (8th Pay Commission) मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2026 पासून नव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होऊ शकते, आणि यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे. विशेष म्हणजे हा आयोग … Read more

Monsoon Update : शेतकऱ्यांनो, या तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार! वाचा नवीन अंदाज

Monsoon Update

Monsoon Update : राज्यात मे महिन्यात पावसाने हजेरी लावली खरी, परंतु आता महाराष्ट्रातून अचानक पाऊस गायब झालेला आहे. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या करून ठेवल्यात आणि पावसाने विलंब लावला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही त्यांनी पेरणी करण्यासाठी घाई करू नये थोडीशी वाट पाहावी. एकाद्या शेतकऱ्यांनी पेरणी केली म्हणून … Read more

Kanda bajar bhav | कांदा बाजारभावामध्ये झाली मोठी वाढ! पहा नवीन दर काय आहेत

Kanda bajar bhav

अहिल्यानगर : कित्येक दिवसापासून सतत घडणाऱ्या कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांचे डोळे पाणवले होते. शेतकऱ्यांनी कांदा पिकवला खरं पण त्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. रात्रंदिवस शेतकऱ्यांनी मेहनत करून हे पीक पिकवलं पण बाजारात गेल्यावर मिळायचा भाव फक्त 400 ते 500 रुपये क्विंटल. त्यातच खराब होणं, वाहतूक खर्च आणि व्यापाऱ्यांच्या अटी त्यामुळे हातात आलेलं … Read more

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मिळवा दुप्पट नफा! ₹1 लाखाचे ₹2 लाख मिळतील…

Post Office Scheme

Post Office Scheme: जर तुम्हाला देखील गुंतवणुकीवर चांगला आणि सुरक्षित परतावा हवा असेल तर पोस्ट ऑफिस ची ही योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बँकेची एफडी व्याजदर कमी झाले असतानाही पोस्ट ऑफिसच्या काही योजना अजूनही मोठ्या प्रमाणात आकर्षक व चांगले व्याजदर देत आहे. त्यापैकीच एक योजना म्हणजे किसान विकास पत्र योजना आहे. चला तर जाणून घेऊया … Read more