शेतकऱ्यांनो, सरकार विहीर खोदण्यासाठी देत आहे पाच लाख रुपये असा लगेच करा अर्ज

Well subsidy scheme : शेतकऱ्यांनो तुम्हाला देखील मोफत विहीर घ्यायचे आहे, पण तुम्हाला अर्ज कसा करायचा कोण पात्र आहे व आपल्याला पैसे कसे मिळतील हे माहीत नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक बातमी घेऊन आलो ज्या पद्धतीने तुम्ही सहज पद्धतीने अर्ज करू शकणार आहोत जेणेकरून तुम्हाला शेतातील खाण्यासाठी पाच लाख रुपये अनुदान मिळणार आहे. जर तुम्हाला पाच लाख रुपये अनुदान मिळवायचे असेल तर हा लेख सविस्तरपणे वाचणे गरजेचे असणार आहे. Well subsidy scheme

कोरडवाहू शेती, पाऊस कधी पडेल हे माहीत नाही, आणि डोक्यावर सततची कर्ज यामुळे शेतात शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पाण्याची गरज असते आणि त्यासाठी विहिरी लागते परंतु हे खाण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे चोरत नाही. यामुळे पीक उगणार कुठून हा देखील प्रश्न उपस्थित आहे. यामुळे शासनाकडून आता या प्रश्नावरती दिलासा देणारे बातमी दिली आहे सरकारने आता वेळ होण्यासाठी शेतकऱ्यांना थेट पाच लाख रुपये अनुदान द्यायचं ठरवल आहे.

हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! पाईपलाईन अनुदान योजना सुरू; लगेच अर्ज करा

होय, ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा ) राबवली जात आहे. आधीही अनुदान चार लाख रुपयापर्यंत होतं, पण सध्या विहीर खोदायला त्यात काहीच जमत नसायचं. आता ही अनुदान पाच लाख रुपये पर्यंत वाढवले गेले, म्हणजे अनेक छोट्या शेतकऱ्यांना शेतात पाणी आणायचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे आणि विहीर खांदायचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

कोण आहे पात्र ?

ही योजना सगळ्यांसाठी नाही, पण बऱ्याच गरजूंसाठी आहे. खालील लोक या योजनेमध्ये अर्ज करू शकणार आहेत.

  • अनुसूचित जाती व जमातीचे शेतकरी
  • भटक्या व विमुक्त जमातीतील शेतकरी
  • महिला करत असलेल्या घरांचे शेतकरी
  • दिव्यांग व्यक्ती असलेले शेतकरी
  • BPL यादीतले शेतकरी
  • इंदिरा आवास लाभार्थ
  • सीमांत (2.5 एकरापर्यंत) व अल्पभूधारक (पाच एकरापर्यंत)

म्हणजे ज्यांचं जगणं मातीशी जोडला आहे, ज्यांच्या बायकोने अर्धा हिवाळा पाण्यासाठी धावपळ केलीये, ज्यांचं बाळ चिखलात खेळत त्या माणसांसाठी सरकारचा हा मोठा हातभार आहे

काही अटी पण आहेत…..

शेतकऱ्यांकडे किमान एक एकर सलग जमीन असणे आवश्यक आहे, पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून 500 m अंतर हवं, सातबारावर आधीपासून वीर नोंदवलेली नसावी, जॉब कार्ड असणे अनिवार्य आहे, दोन विहिरींमध्ये किमान 250 मीटरचं अंतर हवं (मागास गटांना सूट)

असा करा अर्ज ?

गावात बसून वाट बघायची नाही! ज्या शेतकऱ्यांना ही मदत हवी आहे. त्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयात जावो. आपला जॉब कार्ड, सातबारा उतारा, आणि इतर आवश्यक कागदपत्र ग्रामसेवकाकडे सादर करणे आवश्यक आहे. यानंतर विहीर खात काम पूर्ण झाल्यावर टप्प्याटप्प्याने हे अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.

2 thoughts on “शेतकऱ्यांनो, सरकार विहीर खोदण्यासाठी देत आहे पाच लाख रुपये असा लगेच करा अर्ज”

Leave a Comment

error: Content is protected !!