Weather Update Today : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राज्याच्या वातावरणामध्ये अचानक बदल झाल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्क राहण्याचा सल्ला दिलेला आहे या भागात मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे. Weather Update Today
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील चार तास अत्यंत धोकादायी ठरणार असल्याचे म्हटले आहे तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील चार तास अत्यंत धोकादायी ठरणार असल्याचं स्पष्ट इशारा दिलेला आहे. तर बुधवारी पहाटेपासूनच मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि उपनगरामध्ये अचानक पावसाचा जोर वाढल्याने वातावरण गारठलं आहे. सुरुवातीला हवामान खात्याने हलक्या सरीचा अंदाज वर्तवला होता, मात्र मुसळधार पावसाने नागरिकांमध्ये पावसाने एंट्री केलेली आहे.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
दरम्यान, विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, जालना, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. Weather Update Today
याच पार्श्वभूमी वरती हवामान खात्याचा अंदाजानुसार, वरील दिलेल्या भागात 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहू शकतात, त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासोबत विजा कोशाळण्याचा धोका असल्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी उघड्यावर कुठल्याही प्रकारचं काम करू नये, असा आव्हान करण्यात आल आहे.
राज्यात गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणार?
भारतीय हवामान खातेने दिलेल्या ताजा अपडेट नुसार, राज्यातील कोकण भागात पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरीची नोंद करण्यात आलेली असून गुरुवारपासून या भागात पावसाचा जोर वाढू शकतो. तर मध्यम महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये उन्हाच्या जळांमधून अचानक पावसाचा लपंडाव जाणवत आहे. या ठिकाणी तापमान 32 ते 34 सेल्सिअस दरम्यान असून, आद्रता 70 ते 90 टाक्यांपर्यंत पोहोचल्यामुळे दमट वातावरण तयार झालेला आहे.
शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी?
मान्सूनचा आगमन अद्याप पूर्ण झालेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास घाई करून असा अहवाल तात्यांनी सांगितले आहे K.S होसळीकर यांनी स्पष्ट सांगितले आहे की, सध्या मान्सूनची गति मंदावल्याने आणि दाबरेषाही तयार झालेली नाही. त्यामुळे ही स्थिती मानसून खंड मानला जाणार नाही. मात्र 12 ते 14 दरम्यान मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्याने अजून काहीतरी दिवस पेरणी सुरू करू नये अशा आव्हान केलेले आहे. जर पेरणीपूर्वी अतिवृष्टी झाली, तर बियाण्याचं नुकसान होण्याचा धोकाही असल्याचा त्यांनी सांगितला आहे.
शेतकरी बांधवांनो वरील हवामान अंदाज लक्षात घेता, पेरणीसाठी घाई करू नका शेतकरी बांधवांनी हवामानाच्या प्रत्येक कडे लक्ष ठेवणे गरजेचे. तसेच वाऱ्यांचा जोर लक्षात घेता पुढील चार तास अत्यंत महत्त्वाचे असून नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
हे पण वाचा| पंजाबरावांचा शेतकऱ्यांना तातडीचा संदेश! या जिल्ह्यात होणारा अवकाळी पाऊस, वाचा नवीन अंदाज
1 thought on “पुढील 4 तासांमध्ये राज्यातील या भागात होणार मुसळधार पाऊस! हवामान खात्याचा नवीन इशारा”