Weather update : महाराष्ट्राच्या हवामानाबाबत भारतीय हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

Weather update : भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्याच्या हवामानाबाबत व देशाच्या हवामानाबाबत एक मोठी अपडेट दिलेले आहे. देशभरामध्ये पुन्हा एकदा पश्चिमी भागात थंडीचा जोर वाढलेला आहे. तर हिमाचल प्रदेश उत्तराखंड व जम्मू-काश्मीरमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे. यामुळे अनेक भागांमध्ये थंडीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याच वेळेस काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचे देखील चिंतेमध्ये वाढ झालेली आहे चला तर जाणून घेऊया भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज काय. Weather update

देशभराच्या हवामानामध्ये मोठा बदल झालेला असताना परंतु महाराष्ट्रामध्ये सध्या हवामानाची वेगळीच चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या जळा सहन करावा लागत आहेत. राज्यात तापमानात मोठी वाढ झालेली आहे उन्हाच्या तीव्र झाला नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. तर दुसरीकडे तर महाराष्ट्रातील काही भागात तापमान चार ते पाच अंश सेल्सिअस पर्यंत घसरलेले आहे तापमानातील हे बदल पाहता हवामान तज्ञांनी काही विशेष माहिती दिलेली आहे.

भारतीय हवामान खात्याच्या तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या किनारपट्टी भागात येतात 24 तासांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 40°c तापमान पोहोचले आहे. यामुळे नागरिकांना मोठा उन्हाचा चटका बसत आहे कोणाच्या वाढत्या तडक यामुळे उष्ण घाताची शक्यता वाढलेली आहे यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आव्हान शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण व मुंबई किनारपट्टी शहरालगत भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा वर्तवलेला आहे. तसेच रविवारी व सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे. यामुळे नागरिकांनी विशेष ती काळजी घेणे आवश्यक आहे व लहान मुलांची आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. असा सल्ला हवामान तज्ञांनी दिलेला आहे.

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज जारी; राज्यात नवीन मोठा इशारा!

येत्या काळामध्ये हवामान कसे राहणार

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या त्यांच्या हवामान अंदाज मध्ये पुढील काही दिवसांमध्ये उष्णता आणखी वाढणार आहे, यामुळे उष्णघातची शक्यता आहे. कोकण व विदर्भातील काही भागांमध्ये तापमान 40° च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी लहान मुलांची व शेतकऱ्यांनी गुरढोरांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आणि पुढील हवामान अपडेट साठी आमच्या वेबसाईटला फॉलो करत चला जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल आणि हा लेख आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!