Unseasonal Rain Alert : नुकताच भारतीय हवामान विभागाने (IMD) एक ताजा हवामान अंदाज वर्तवला आहे. यामध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क करा आणि आवश्यक आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिलेला आहे. या पार्श्वभूमी वरती गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती, लातूर, नांदेड, गडचिरोली, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. Unseasonal Rain Alert
हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार, राज्यात उष्णता वाढलेली आहे. परंतु पावसामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तापमानात काही अंश घट होण्याची शक्यता आहे. परंतु तथापि अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. जसे की, फळे भाज्यांचे नुकसान होऊ शकतात. ज्यामुळे पिकांची संभाव्य नुकसान होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Batami)
राज्यात अनेक ठिकाणी दमत वातावरण निर्माण झालेले आहे. कधी अवकाळी पाऊस तर कधी उष्णता असे तिहेरी वातावरण निर्माण झाल्याने राज्यावरती मोठे संकट निर्माण झालेले आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने उष्णता पासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु शेती पिकाला मोठ्या प्रमाणात फाटका बसलेला आहे.
यात पार्श्वभूमी वरती शेतकरी बांधवांनी भारतीय हवामान खात्याचा हा हवामान अंदाज लक्षात घेऊन खबरदारी घ्यायची आहे आणि शेती पिकांचे नियोजन करायचे आहे आणि हा हवामान अंदाज आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याची माहिती होईल.
हे पण वाचा | IMD चा इशारा, राज्यातील या भागात पडणार पाऊस वाचा सविस्तर अंदाज