अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा मोठा निर्णय

Government news

Government news: राज्याच्या विविध भागात गेल्या महिन्याच्या अखेरीस मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान कापणी केलेल्या पिकाचे नुकसान जास्त झाल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीत आढावा … Read more

error: Content is protected !!