‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले पीक विम्याचे 159 कोटी रुपये; जाणून घ्या सविस्तर माहिती..
Crop Insurance Claim: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्र सरकार अंतर्गत व राज्य सरकार अंतर्गत पिक विमा योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पावसाचा खंड, रोगराई अशा अनेक कारणामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात झालेल्या घटनेचा मोबदला दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या पिकाची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करावी लागते. तुमच्या पिकाची नोंदणी … Read more