Maharashtra Weather Update : राज्यात पुढील तीन दिवस मोठ्या वादळाचा इशारा; शेतकऱ्यांनो सावध रहा!
Maharashtra Weather Update : राज्यातील शेतकरी, सामान्य जनता आणि प्रवासी वर्गासाठी हवामान खात्याने मोठा दिलेला आहे. राज्यात खरं तर गेला काही दिवसांपासून मोठ्या वातावरणात बदल झालेला आहे अचानक कुठेही अवकाळी पाऊस पडतोय यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडत आहे. अचानक आलेल्या पावसाने कांदा द्राक्ष फळबागांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वर्षातून एकदा येणारा फळ म्हणजे आंबा या … Read more