Punjab Dakh Havaman News: राज्यभरात अचानक झालेल्या पावसामुळे नुकताच शेतकऱ्यांच मोठ नुकसान झाला होत. भाजीपाला, फळबागा, खरीप पिक सगळंच पावसामुळे उध्वस्त झालं. आता पुन्हा एकदा वातावरण निव्वळ असलं तरी पाऊस सरी कधी येणार याकडे सर्व शेतकऱ्यांचा लक्ष लागले आहे. अशाच वेळी हवामान अभ्यासात पंजाब डख (Punjab Dakh) यांनी पुन्हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा अंदाज वर्तवलेला आहे. Punjab Dakh Havaman News
सध्या महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये ऊन तापत आहे, काही भागात ओळख सरी देखील होत आहे. पण मोठ्या प्रमाणावर पावसाचे चिन्ह नाहीत. याच पार्श्वभूमी वरती डक सांगतात की विदर्भ खानदेशाने काही भागात सध्या सोमवारी 20 टक्के क्षेत्रातच पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे. याचा अर्थ असा की सध्या हवामान पूर्णपणे कोरड असून फारसं पावसाळी वातावरण नाही.
हे पण वाचा | राज्यामध्ये या तारखेला होणार पावसाची जोरदार बॅटिंग, पंजाबरावांचा मोठा अंदाज
यासोबत पंजाब राव यांनी एक मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. त्यांनी विशेष करून शेतकऱ्यांसाठी एक गोष्ट अधोरेखित केली आहे पेरणीसाठी अजिबात घाई करू नका. ती म्हणाले की, 14 जून पर्यंत कोरडवाहू पिकांची पेरणी न करण्याचा शेतकऱ्यांनी लक्षच ठेवावं. कारण पावसाची व्यक्ती ही अजूनही अपुरी आहे. त्यांनी पोस्ट केले की 15 जून पासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असली तरी हा पाऊस सगळीकडे एकदम पडणार नाही. सुरुवातीला रोज सुमारे 45 टक्के भागांवर पावसाचा परिणाम दिसेल, त्यामुळे राज्यभर एकाच वेळी रोजगार पाऊस पडेल असेही असं म्हणणं चुकीचं ठरेल.
त्याचमुळे त्यांनी इशारा दिला आहे की, शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अधिकृत नुसारच करणे करावी अन्यथा नुसती मेहनत आणि बियाणे वाया जाईल.
गेल्या आठवड्यात झालेल्या अचानक पावसामुळे किती धोका निर्माण झाला आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. रस्ते जलमय झाले, वाहतूक ठप्प झाली, बाजारातल्या भाज्या नसल्या, आणि हजारो शेतकऱ्यांचा मोठ्या नुकसान झाला आहे. आता पुन्हा अशी चूक होऊ नये यासाठी पंजाब डक यांचा इशारा महत्त्वाचा.
त्यांच्या हवामान अंदाज मध्ये ते म्हणतात 15 जून पूर्वी पेरणी करू नका 14 जून पर्यंत राज्यात फारसा पाऊस नाही सध्या फक्त 20 टक्के भागातच पावसाच्या सरी परत आहेत तर 15 जून पासून रोज 45% वाघानंवर पावसाची शक्यता आहे हवामान खात्याच्या सूचना पाळा आणि निर्णय घ्या.
हा व्हिडिओ द्वारे अंदाज पहा 👇
1 thought on “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंजाबरावांनी दिला शेतकऱ्यांसाठी मोठा अंदाज”