पंजाबराव यांचा मोठा अंदाज! शेतकऱ्यांना दिल्या महत्त्वाचा सूचना!

Punjab Dakh Havaman Andaj: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं होतं. काही ठिकाणी पेरणी अर्धवट राहिल्या तर अनेक भागातून अजून पेरणी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र आता हवामानात बदल झाल्याची नोंद झालेली आहे. अशातच हवामाना अभ्यासक पंजाबराव डख यांनी 15 जून रोजी दिलेला अंदाज पाहता राज्यात पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरींचा आगमन होणार आहे. त्यामुळे पेरणीच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना आता सज्ज होण्याची गरज आहे, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिलेला आहे. Punjab Dakh Havaman Andaj

डख यांच्या म्हणण्यानुसार, 15 ते 18 जून दरम्यान राज्यात विविध भागात मुसळधार पावसाच्या सरी बरसणार आहेत. सरींवर सरी कोसळणाऱ्या स्वरूपाचा पाऊस राहील. म्हणजे एक सारखा सलग पाऊस नसून थोडं थांबून, पुन्हा सुरू होणारा पाऊस राज्यात बघायला मिळणार आहे. यामध्ये विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, उत्तर व दक्षिण महाराष्ट्र हे सगळे भाग कवर होणार आहेत. एकंदरीत राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर राहणारा सण उद्यापासून काही भागात पाऊस पाहायला मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

हे पण वाचा | Panjab Dakh Havaman Andaj : राज्यात या तारखेपासून, अवकाळी पावसाची शक्यता! पंजाबराव काय म्हणाले पहा!

या पार्श्वभूमी वरती शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करावी, असेही डख यांनी म्हटल आहे. त्यांनी स्पष्ट केला की, सध्या जमिनीमध्ये भरपूर ओल आहे आणि जर एक फूट पर्यंत ओल असल्यास पेरणीसाठी योग्य वेळ आहे. पेरणी केल्यावर पुढचे काही दिवस पावसाचं चांगलं सहकार्य राहणार असल्यामुळे बी उगमनाच्या प्रक्रियाला मदत होईल आणि पिकाची चांगली वाढ होईल.

पण पाऊस फक्त शेतीसाठीच नव्हे, तर सुरक्षितचही भान ठेवून आपल्याला जगायला हवं. कारण डख यांनी सतर्क केला आहे की, या काळात विजांचा जोर ही वाढला असेल. त्यामुळे विजांचा कडकडाट सुरू असताना आंबा, लिंबू किंवा नारळासारखा उंच झाडाखाली थांबू नये. तसेच मोबाईल टावर, लोखंडी पोल, पाण्याच्या टाक्यांसारखा ठिकाणी थांबणं अत्यंत धोकादायक ठरू शकतो. कारण या भागात २० कोसळण्याची शक्यता अधिक असते.

याबद्दलच्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा असेच किरण दिसत असून, पेरणीला योग्य गती मिळेल अशी शक्यता आहे. डख यांचा अंदाज गेल्या अनेक वर्षापासून अचूक ठरत असल्यामुळे शेतकरी वर्ग त्यांच्या प्रत्येकांझाराकडे बारकाईने पाहत. आता त्यांच्या या 15 जूनच्या विश्लेषणानंतर शेतकऱ्यांची योग्य नियोजन, पेरणी पूर्व तयारी आणि सुरक्षिततेच्या उपवासा पुढच्या टप्पा पार पाडण्याची गरज आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!