Postal Life Insurance | तुम्हाला तर माहीतच आहे सध्या महागाई किती प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना गुंतवणूक करणे व पैसे साठवणे कठीण जात आहे. पण तुम्ही देखील गुंतवणूक करून बहुशा तुमच्या आर्थिक परिस्थिती मजबूत करू शकता. पण गुंतवणूक कशी करणार? हा सर्वात मोठा प्रश्न. अशा परिस्थितीमध्ये सरकारने चालवलेली पोस्टल लाइफ इन्शुरन्स योजना सामान्यांसाठी एक विश्वासह आणि फायद्याची आणि सुरक्षित पर्याय म्हणून समोर आले आहे. विशेष म्हणजे या योजनेत फक्त ₹1000 मासिक प्रीमियम भरून तुम्हाला सुमारे ₹30 लाखांचा परतावा मिळू शकतो.
सरकारी योजना, कमी प्रीमियम आणि मोठा परतावा
पोस्टल लाइफ इन्शुरन्स (Postal Life Insurance) ही केंद्र सरकारच्या अधीन असलेली योजना असून, यामध्ये बीमा घेतल्यास दरवर्षी आकर्षक बोनस देखील मिळतो. विशेष म्हणजे इतर प्रायव्हेट कंपन्यांच्या तुलनेत पोस्ट ऑफिस चा बोनस जर खूपच जास्त आहे. सीतामढीच्या पोस्ट ऑफिस अध्यक्ष मनोज कुमार लष्कर यांच्या माहितीनुसार, PLI Yojana मध्ये दरवर्षी 42000 ते 75 हजार रुपये पर्यंत बोनस दिला जातो, तर प्रायव्हेट कंपन्यांमध्ये हा बोनस फक्त ₹38 प्रीती हजारांपर्यंत मर्यादाच असतो.
हीच गोष्ट लाखो ग्राहकांना पोस्ट ऑफिस कडे वळवण्यास भाग पाडत आहे आणि कमी प्रीमियम जास्त बोनस आणि शासकीय सुरक्षतेचा आवश्यक आधार हे या योजनेचे खास आकर्षण आहे.
प्रीमियम भरायचा फक्त ₹1000, पण परतावा मिळणार ₹30 लाख रुपये!
समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या 19 व्या वर्षी पोस्टल लाइफ इन्शुरन्स योजनेत सहभाग घेतला आणि दरमहा फक्त ₹1000 प्रीमियम भरायला सुरुवात केली. 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याने एकूण दहा लाख रुपये गुंतवले. पण पॉलिसी म्यूचवर झाल्यावर त्याला दरवर्षी मिळालेल्या बोनसह एकूण 30 लाख रुपये पर्यंत परतावा मिळू शकतो. म्हणजे केवळ सुरक्षा नव्हे तर निवृत्तीच्या नंतर काही काळ एक मोठा निधी देखील तयार होतो.
हे पण वाचा | Post Office Scheme : पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना; गुंतवणूक केल्यास मिळणार 20000 रुपये महिना
Disclaimer : नमस्कार मित्रांनो, गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या. इथे दिलेली माहिती आम्ही फक्त माहितीच्या आधारे दिलेली आहे आणि सर्व माहिती प्रसार माध्यमांच्या माध्यमातून गोळा केलेली आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही.)