Pik vima application :- नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ही बातमी पिक विमा संदर्भात आहे. पिक विमा योजना भारतातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे. पिक विमा योजनेअंतर्गत भारत सरकारने शेती विषयक नुकसानी पासून संरक्षण देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.
या योजनेचे माध्यमातून शेतकऱ्यांना येणारे नैसर्गिक आपत्ती म्हणजेच, कीटक, रोग, अतिवृष्टी, दुष्काळ, व इतर अनपेक्षित घटनेमुळे होणारे पीक नुकसानापासून संरक्षण मिळावे म्हणून ही योजना राबवली जात आहे.Pik vima application
पिक विमा योजनेचे महत्त्व :-
- या योजना अंतर्गत शेतकरी खरीप रब्बी हंगामी पिकासह ही सर्व पिकांचे पिक विमा कवच घेऊ शकतो.
- शेतकऱ्यांना अगदी कमी प्रीमियमवर पिक विमा मिळवता येणार आहे. शेतकऱ्यांसाठी सरकार प्रेमियमचा एक भाग सबसिडी स्वरूपात भरते.
- शेतकऱ्यांना पिक विमा योजनेसाठी मोबाईल मधून व जवळच्या सीएससी केंद्रा मधून अर्ज करता येणार आहे.
- जर कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा इतर रोगामुळे पिकाची नुकसान झाल्यात शेतकरी ने आपल्या पिकाचे नुकसान भरपाई मिळत आहे.
पिक विमा योजनेसाठी पात्रता :-
- सर्वप्रथम शेतकरी हा भारतीय नागरिक असावा व या शेतकऱ्याचे नाव स्वतःची जमीन असावी.
- खरीप रब्बी आणि हंगामी पिकाच्या पिकांवर हे पिक विमा योजना लागू होत आहे.
- पात्र शेतकऱ्याचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
पिक विमा कवच :-
- नैसर्गिक आपत्तीमुळे जर नुकसान भरपाई चालली तर जसे की वादळ पूर दुष्काळ गारपीट इत्यादी.
- कीटक व रोग या कारणामुळे जर शेतकऱ्यात नुकसान झाले तर.
- इतर प्रकारचे नुकसान जसे की विक्रीच्या तंत्रज्ञानातील अडचणी आणि इतर अनेक घटक.
रक्कम ट्रान्सफर प्रक्रिया :-
- जर तुम्ही पिक विमा भरला असेल व तुमच्या पिकाचे नुकसान झाले असेल तर. पात्र शेतकऱ्याचे खात्यावरती पिक विमा रक्कम थेट ट्रान्सफर केली जात आहे .
अर्ज कसा करावा :-
जर तुम्हाला पिक विमा योजनेला अर्ज करायचा असेल तर तुम्हीच तुमच्या मोबाईल मधून देखील करू शकता. तुम्हाला पिक विमा योजनेच्या आतुरते वेबसाईटवर जाऊन हा अर्ज ऑनलाईन करायचा आहे.
तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन देखील या योजनेला अर्ज करू शकता. अर्ज करता वेळेस शेतकऱ्यांना त्यांचे पिकाची माहिती आधार कार्ड बँक माहिती इतर आवश्यक माहिती देणे आहे.
पिक विमा योजने पासून होणारे फायदे :-
- पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सुलभभरपाई आणि मदत मिळते.
- नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे शेतकऱ्याचे नुकसान या योजनेअंतर्गत या नुकसान भरपाई मिळते.
- जर तुमचे पिकाचे उत्पादनात येणारे घटास प्रतिसाद देण्याचा एक मात्र उपाय.
पिक विमा योजने संदर्भात महत्त्वाची माहिती :-
जर तुम्ही पिक विमा योजनेला अर्ज करायचा असेल तर या योजनेसाठी सरकारने एक ठराविक मुदत दिलेली असते.
तुम्ही या योजनेचा अर्ज केला तर तुमच्या पिकाची होणारे नुकसान झाल्यास तुम्हाला लवकरात लवकर भरपाई दिली जात आहे.
3 thoughts on “पिक विमा म्हणजे काय? पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा पहा पूर्ण माहिती”