शेतकऱ्यानो सावध राहा, राज्यात या तारखेपासून सुरू होणार मुसळधार पाऊस हवामान खात्याचा नवीन अंदाज काय?

New weather forecast from the Meteorological Department : सध्या बघायचं झालं राज्याच्या वातावरणात मोठा बदल झालेला आहे. ते म्हणजे पावसाने विश्रांती घेतली होती. राज्यात 12 जून रोजी पाऊस झाला त्यानंतर पाऊस राज्यातून नाहीसा झाला आहे. शेतकऱ्या नंतर बी पेरून ठेवले आता आभाळाकडे डोळे लागले आहेत. आता काय रे भाऊ पुढे कसं होईल असा प्रश्न सध्याच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे. परंतु आता हवामान खात्याचा हा अंदाज त्यांच्यासाठी दिलासादायक ठरणार आहे. हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. New weather forecast from the Meteorological Department

आज सकाळपासूनच राज्यात पावसाने हजेरी लावली आहे यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची धावपळ झाले आहे. मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावल्यानंतर रेल्वे वरती किंवा परिणाम झालाय. मध्ये आणि पश्चिम रेल्वे मार्गावर काही ठिकाणी गाड्यांचा वेग मंदावला आहे. मुंबईसाठी हा वन विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 70 मिमी हून अधिक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्यामुळे नागरिकांनी व्यवस्थित काळजी घ्यावी असा आवाहन करण्यात आलेला आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील या जिल्ह्यांना अलर्ट

हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर लातूरला 20 जूनला म्हणजे उद्या मेघगर्जना सह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच विदर्भामध्ये देखील पावसाचा मोठा इशारा वर्तवण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमी वरती अकोला, अमरावती, नागपूर, Wardha, गडचिरोली, भंडारा, वाशिम सह अनेक भागात जोरदार पावसाचा इशारा आहे.

हवामान खात्यांवरील जिल्ह्यांना मोठा इशारा दिल्यामुळे शेतकरी बांधवांनी हवामान अंदाजाकडे लक्ष ठेवायचे आहे आणि व्यवस्थित काळजी घ्यायची आहे हा पाऊस शेतकऱ्यांसाठी दिलासा ठेवू शकतो परंतु तितकाच तो धोका दायक ठरू शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी व्यवस्थित काळजी घ्यायची आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!