Maharashtra Weather Update : राज्यातील शेतकरी बांधवांनी नागरिकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आपल्या हाती आलेली आहे. पण खात्याने एक विशेष इशारा जाहीर केलेला असून, अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे यामुळे शेतकऱ्यांनी अतिदक्षता घ्यावी लागणार आहे. मे महिन्यांमध्ये कडक ऊन पडत असतं परंतु यंदा तस नाही होता मे महिन्यात सुरु होताच पावसाला सुरुवात झाली. हा फार तिलाच आहे परंतु काही ठिकाणी संकटाचे कारण ठरत असल्याचे चित्र साध्य निर्माण झालेला आहे. मे महिन्यात आकाशामध्ये काळसर ढग जमले आहेत. काही ठिकाणी गारपीटने झोडपले तर काही ठिकाणी पावसाने. बळीराजाला या संकटात मोठा फटका बसतोय. Maharashtra Weather Update
आजचा हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे जनतेने सतर्क राणा गरजेच आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज मराठवाडा विदर्भाने मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाबरोबर विजांचा तांडव पाहायला मिळणार आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने मोठे धावपळ उडाली आहे. शिरूर, गेवराई, अंबाजोगाई, आष्टी, पाटोदा या तालुक्यातील भागामध्ये आज पाऊस झाल्याचा पाहिला मिळाल.
या जिल्ह्यांना गारपीटी चा इशारा
हवामान खाते ना आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली या भागांमध्ये गारपिटाचा इशारा दिलेला आहे. या भागात ढगाळ वातावरण, विजा आणि मुसळधार पावसाची शक्यता असून, शेतीसाठी स्थिती अत्यंत धोकादायक ठरू शकते. आधी शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळत नाही तर कधी अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान होऊन जाते आता शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांना वेळ हवा होता व पेरणीसाठी पूर्वतयारी करायची असती यावेळेस पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. शेतकऱ्यांना काय करावे या सुचत नाही व शेतकऱ्यांसाठी मोठा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे.
हे पण वाचा : भारतीय हवामान खात्याचा अंदाज जारी; राज्यात नवीन मोठा इशारा!