Maharashtra Weather Update : पुढील पाच दिवसांसाठी या जिल्ह्यांना विशेष अलर्ट जारी, वाचा सविस्तर नवीन अंदाज

Maharashtra Weather Update | मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दांडी मारलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढत चाललेली आहे अशातच पुढील पाच दिवस राज्यातील काही जिल्ह्यांना विशेष आधारित जारी केलेला आहे यामुळे शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी सतर्क करावे असा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस कोकण, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, विदर्भ या भागात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे. कोकणातील अनेक भागात पाऊसच जोर चांगलाच वाढलेला असून सकल भागात पाणी साचले आहे. Maharashtra Weather Update

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील रायगड जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून अलिबाग, मुरुड, पेन, माणगाव, रोहा या तालुक्यात पावसाचा तडाका बसलेला आहे. काही रस्ते पाण्याखाली गेली असून, वाहतूक मंदावलेले आहे. प्रशासनाने ऑरेंज अलर्ट जारी करत नागरिकांना सावध राहण्याच्या आव्हान केले आहे.

तर पुणे शहरात गेल्या दोन दिवसापासून रिमझिम पाऊस सुरू आहे आणि आज पाठेपासूनच अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे काही भागात पाणी साचून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अनेक भागात वाहतूक कोंडी झाली असून शाळा कॉलेज कडे निघालेल्या विद्यार्थ्यांना अडथळा निर्माण झालेला आहे.

सिंधुदुर्गात दुचाकी चालक वाहून गेला

सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये कोकणात मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग दुर्दैवी घटना घडलेली आहे. माणगाव तालुक्यातील वसुली गावातल्या करली नदीवर असलेल्या कुत्रे कोंड फुलावरून दोन युवक दुचाकीवरून जात होते. पावसामुळे पुलावरून पाणी वाहत असतानाही चेन्नई दुचाकी जाण्याचा प्रयत्न केला. प्रभाव इतका जोरात होता की, एक तरुण पाण्याच्या ओघात वाहून गेला. त्याच्या सोबतचा मित्र मात्र सुदैवाने वाचला.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस महाराष्ट्रात विशेषता कोकण रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, विदर्भात जोरदार पावसाचा धोका निर्माण झाला आहे. मराठवाड्यात काही भागात हलक्या सरींची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर डोंगराळ भागात जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे. तसेच या पार्श्वभूमी वरती प्रशासनाकडून नागरिकांना नदी वड्या नाल्यांवर जाण टाळणे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता हवामान खात्याने दिलेला अंदाज लक्षात घेऊन पुढचं नियोजन करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी हवामान लक्षात घ्या.

जून महिन्याचा हवामान अंदाजहे पण वाचा| राज्यात या तारखेपासून मान्सूनचा जोर वाढणार; पंजाबराव डाख यांचा नवीन हवामान अंदाज…

Leave a Comment

error: Content is protected !!