शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या या तारखेपासून पावसाची राज्यात बॅटिंग सुरू; नवीन अंदाज काय म्हणतोय पहा

Maharashtra Weather : सध्या आयपीएलचा सिझन संपला असला तरी, शेतकऱ्यांसाठी दुसरा सीजन सुरू झाला आहे तो म्हणजे मान्सूनचा हा सिझन शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. या वर्षी जर आपल्याला वातावरण वेगळच पाहायला मिळाला आहे जो पाऊस कधीही न पडला असा पाऊस मे महिन्यामध्ये पडला आहे. आपण इथून मागे अनेकदा पाऊस पाहिला आहे. परंतु मी महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करून ठेवली आहे. परंतु आता पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. परंतु त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. Maharashtra Weather

राज्यात अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये सातत्याने प्रश्न निर्माण झाला होता. पावसाला कधी सुरत होणार? आभाळ कधी भरून येणार? आज हवामान खात्याने दिलेल्या नव्या अंदाजानुसार, 13 जून पासून पावसाला पुन्हा एकदा सुरत होणार आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची हजेरी सुरू होणार आहे.

सध्या राज्यात मान्सूनचा वेध थांबला असला तरी उत्तर नाशिक, खानदेश, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली या भागांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. एकीकडे शेतकरी ने जमिनीची मशागत, बियांची तयारी करून ठेवली आहे, पण नियमित पावसाची वाट पाहत अनेकांचा संयम सुटतो. काही भागात आधीच पेरणीला सुरुवात झाली असून, आता बियाणं उगली नाही तर मोठ्या नुकसान होईल अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित झाले आहे.

हवामान विभागाने 9 जून रोजी मुंबई शहर कोकणातील काही भागात मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे दहा ते बारा जून दरम्यान पावसाचा जोर पुन्हा थोडा कमी राहणार. 13 जून पासून मृग नक्षत्र सुरू होईल आणि त्याचवेळी पावसाला पुन्हा जन्म येईल असं हवामान खात्याच म्हणणं आहे. विशेष म्हणजे यंदा मे महिन्याच्या ठरला. 124 वर्षात सर्वाधिक पाऊस याच महिन्यामध्ये पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे वातावरणात आधीच दमसाच प्रमाण वाढलं असून, आता पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.

यावर्षी मान्सूने 26 मे रोजी गडचिरोली मार्गे विदर्भात प्रवेश करत जोरदार पावसाची सुरुवात केली होती. पण त्यानंतर मान्सून मध्ये कोरड्या वाऱ्यामुळे अडथळा निर्माण झाला आणि तो पुढे सरकला नाही. यामुळे उत्तर महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. तसेच हवामान विभागाने विदर्भातील अनेक जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये नवीन आल्यांना पूर येण्याचा धोका असल्याचे सांगण्यात आला आहे.

सध्या वातावरण पाहता, मान्सूनची गती मंदावली आहे, यामुळे शेतकऱ्यांचा देखील टेन्शन वाढला आहे, परंतु 13 जून पासून पुन्हा मुसळधार पावसाचा जोर दिसण्याची शक्यता असल्यामुळे नदी नाले भरून वाहतील, ओढे उफाणून येतील, आणि शेतीला हवी तशी ऊन मिळेल, शिक्षक कथा निर्माण झाली आहे. पण त्याचबरोबर जिल्हा प्रशासन आणि शेतकऱ्यांनी काळजी घेणे तितकच महत्वाच ठरणार आहे.

हे पण वाचा| राज्यातील या 30 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा, तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती पहा

1 thought on “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या या तारखेपासून पावसाची राज्यात बॅटिंग सुरू; नवीन अंदाज काय म्हणतोय पहा”

Leave a Comment

error: Content is protected !!