Ladki Bahin Yojana Latest Update: राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात मोठ्या प्रमाणावरती चर्चा सुरू झालेल्या आहेत. अनेक महिलांच्या अर्जावरती सध्या टांगटी तलवार आहे. याच संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे पात्र ठरणार असलेल्या महिलांकडून सरकार पैसे परत घेणार. यासंदर्भात महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी यापूर्वी स्पष्टीकरण दिले होते की, आधी दिलेले पैसे परत घेणार नाही. मात्र त्यांनी स्पष्ट केले आहे की योजनेसाठी अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेतून वगळले जाणार. Ladki Bahin Yojana Latest Update
28 जुन आणि 3 जुलैच्या निर्णयानुसार अपात्र महिलांना वगळण्याचा निर्णय
राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडिया वरती दिलेल्या माहितीनुसार, 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी निर्धारित करण्यात आलेला शासन निर्णयानुसार अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेतून वगळले जाईल, अशी माहिती दिलेली आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिण योजनेतील महिलांवरती मोठी कारवाई; तब्बल 22 हजार महिला ठरल्या अपात्र
योजना कोणत्या महिलांसाठी अपात्र ?
- ज्या महिला संजय गांधीनगर योजनेच्या लाभार्थ्या आहेत अशा महिला या योजनेमधून पात्र ठरणार आहेत ; 2,30,000
- साठ वर्षापेक्षा अधिक वयाच्या महिला – 1,10,000
- कुटुंबातील सदस्यांची नावे चार चाकी गाडी, नमो शेतकरी योजना, आणि स्वतःच्या इच्छेने योजना सोडणाऱ्या महिला – 1,60,000
एकूण पाच लाख महिलांना वगळण्याचा निर्णय!
शासनाने दिलेल्या माहितीनुसार एकूण पाच लाख अपात्र महिलांना लाडकी बहीण योजने मधून वगळले जाणार आहे. मात्र सरकारने स्पष्ट केले आहे की, योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व महिलांना लाभ मिळणार असून महाराष्ट्र सरकार त्या वेळेसाठी कटिबद्ध आहे.
सरकारचा निर्णय आणि महिलांचे हित
ही योजना महिलांसाठी एक मोठी वर्धनकारक ठरलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना मोठा आर्थिक हातभार लागत आहे. मात्र, विमानचे उल्लंघन करून काही अपात्र महिलांनी याचा लाभ घेतले असल्याचे उघड केस आलेले आहे. त्यानंतर शासनाने कंट्रोल कारवाई सुरू केलेली आहे यामुळे ही योजना अधिक पारदर्शक आणि गरजू महिलांसाठी उपयुक्त ठरेल.
राज्यातील अनेक महिलांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच, पात्र ठरलेल्या महिलांनी भविष्यात अन्य योजनेचा लाभ घ्यावा असेही सरकारने सांगितले आहे.
शासनाच्या भूमिकेवर विश्वास ठेवा
राज्य सरकारने पष्ट केलेली आहे की, योजना गरजू आणि पात्र महिलांसाठी आहे. यामुळे सरकार योजनेतील पारदक्षता आणि विश्वास टिकवण्यासाठी मोठे निर्णय घेत आहे आणि अपात्र महिलांना या योजनेमधून वगळले जात आहे. त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळायला हवा अशा महिलांना या योजनेचा फायदा होईल आणि शासनाच्या या उपक्रमाचा खरा उद्दिष्ट सफल होईल.
1 thought on “लाडकी बहीण योजनेबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय! या महिला ठरणार अपात्र”