ladki Bahin Yojana: राज्यातील महिलांना हप्ता मिळणार की नाही? जाणून घ्या संपूर्ण माहिती

ladki Bahin Yojana : मुंबई, 12 मार्च 2025, महाराष्ट्रातील महिलांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाची योजना राबवली आहे. ती योजना म्हणजे लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजना या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दीड हजार रुपयांचा आर्थिक मदत दिली जाते या योजनेबाबत एक मोठी (ladki Bahin Yojana Update) अपडेट समोर आलेली आहे. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार, महिलांना ₹2100 रुपये मिळणार की नाही? या वरती आता चर्चा सुरू होणार आहे. मात्र नवीन अर्थसंकल्पनात ही रक्कम वाढवली जाणार का हे बाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. आगामी अर्थसंकल्पामध्ये, ही रक्कम वाढवली जाणार अशी शक्यता होती परंतु अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.ladki Bahin Yojana

तसेच गेल्या काही दिवसांपासून लाडकी योजनेबाबत अनेक चर्चांना उधाण आलेले आहे. तर विरोधकाकडून देखील जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. महायुती सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती महिलांना दर महिन्याला ₹2100 रुपये देण्याच्या आश्वासन दिले होते. मात्र, वास्तविक अद्याप महिलांना फक्त पंधराशे रुपयांचा हप्ता मिळत आहेत. परंतु आता हा हप्ता कधी वाढवला जाणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे महिलांनी कोणत्याही अफेवरती विश्वास ठेवू नये.

आत्ताच काही दिवसांपूर्वी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिलांचा खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. तसेच मार्च महिन्याचे पैसे देखील जमा होणार आहेत. म्हणजे मार्च महिन्यामध्ये महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा होणार आहेत. असा अंदाज वर्तवण्यात येत आहेत हे पैसे आज किंवा उद्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता देखील आहे.

2100 रुपये मिळाले की नाही? अर्थसंकल्पावर लक्ष

महिलांना संकल्पनाच एकवीसशे रुपये मिळणार असा निर्णय सरकारी घेऊ शकतो असे महिलांना वाटत होते परंतु अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही मिळून महिलांना एकशे रुपये मिळणार का याबाबत कोणताही ठोस घोषणा करण्यात आलेली माहिती सरकारमधील काही नेत्यांनी अर्थसंकल्पानंतर एक कृषी रुपये खात्यामध्ये जमा होतील असे वक्तव्य केलेले आहेत परंतु महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत कोणतीही पष्टता दिलेली नाही.

विधानसभेतील चर्चेतून मोठे विधान

विरोधकाकडून व सत्ताधाऱ्यांकडून माहिती योजनेबाबत मोठे चर्चेला उधन आलेले आहे. याबाबत बोलत असताना मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत मोठे विधान केले आहेत. त्या म्हणाल्या, महिला लाभार्थ्यांना यावर्षी ₹2100 रुपये देण्याचे कोणतीही घोषणा सरकारने केलेली नाही. त्यासोबतच त्यांनी स्पष्टही केले की आमचा जाहीरनामा हा पाच वर्षासाठी आहे. त्यामुळे पुढील टप्प्यामध्ये हा निर्णय घेतला जाऊ शकतो, याबाबत आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही. महिलांना या अर्थसंकल्पनात ₹2100 रुपये मिळतील याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हे पण वाचा | मोठी बातमी ! लाडकी बहिण योजनेतून तब्बल 5 लाख महिला अपात्र

महिलांमध्ये संभ्रमाची स्थिती

आदिती तटकरे यांच्या विधानानंतर, अनेक महिलांमध्ये सध्या संग्रहाची स्थिती निर्माण झालेली आहे. काही महिन्यांपूर्वी महिलांना आर्थिक मदत वाढवणार असे सरकारने संकेत दिले होते. मात्र, अद्याप त्याबाबत तुमचे अधिकृत घोषणा केलेली नाही व सरकाच्या हावभावुन स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

सरकार पुढील काय निर्णय घेणार?

सरकार महिलांना ₹2100 कधी देणार याबाबत स्पष्टता झालेली नाही. परंतु सरकार पुढे काय करू शकते, तज्ञांच्या मध्ये अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ₹2100 मिळतील का याचा निर्णय होईल. तर सरकार आर्थिक स्थिती चांगली झाल्यानंतर हा निर्णय घेऊ शकतो.

तसेच या योजनेबाबत सरकारकडून आता कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच सोशल मीडियावरती अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे अधिकृत घोषणा होईपर्यंत फेक बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. महाराष्ट्र सरकारचा अधिकृत संकेतस्थळावरती किंवा बँकेच्या खात्यात जमा होणारा रकमेची अपडेटची वाट पहा.

Leave a Comment

error: Content is protected !!