Kanda bajar bhav | कांदा बाजारभावामध्ये झाली मोठी वाढ! पहा नवीन दर काय आहेत

अहिल्यानगर : कित्येक दिवसापासून सतत घडणाऱ्या कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांचे डोळे पाणवले होते. शेतकऱ्यांनी कांदा पिकवला खरं पण त्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. रात्रंदिवस शेतकऱ्यांनी मेहनत करून हे पीक पिकवलं पण बाजारात गेल्यावर मिळायचा भाव फक्त 400 ते 500 रुपये क्विंटल. त्यातच खराब होणं, वाहतूक खर्च आणि व्यापाऱ्यांच्या अटी त्यामुळे हातात आलेलं पीक आणि त्याला मिळालेला मोल शेतकऱ्यांना परडवत नव्हता. पण अखेर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती किंचित का होईना हसू उमटला आहे. कारण नेपती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी गावरान कांद्याला चांगला दर मिळालेला आहे. Kanda bajar bhav

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

शनिवारी झालेल्या लिलावामध्ये प्रथम प्रतीच्या कांद्याला तब्बल ₹1500 ते ₹1900 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. विशेष म्हणजे यावर एक उच्च प्रतीच्या कांद्याच्या गोण्याला ₹2100 रुपये प्रतिकुंत्र इतका दर मिळालेला आहे. 31 गोण्या अशा होत्या, ज्या सरळ एकवीसशे रुपयाला गेल्या. याशिवाय 164 गोण्या या दोन हजार रुपयांवर विकल्या गेल्या. कांद्याचे दर उंचावले की जणू एखादं सोन्यासारखं वाटतंय, हे शब्द शेतकऱ्यांचे आहेत.

शनिवारी झालेल्या बाजारा वाढ मध्ये 26,996 गोण्यांचे आवक झाली होती. एवढ्या मोठ्या आवक्यानंतर भाव घसरले नाहीत उलट काही प्रकरण मध्ये थोडी वाढ झाली. ही बाब शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारे ठरते. कारण अनेक बाजारांमध्ये अवक वाढली की व्यापारी लगेच दर पडतात. पण मार्केटमध्ये चांगल्या पृथ्वीच्या कांद्याला एवढे रस्ता आणि समाधानकारक दर मिळाला आहे.

हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! तुर बाजारात होणार मोठी वाढ!

Leave a Comment

error: Content is protected !!