शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? बावनकुळे यांनी दिली मोठी माहिती वाचा सविस्तर

Farmer loan waiver : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक जिल्हा साधा एक बातमी समोर आलेले आहे. अखेर शासनाने, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यापुढे हात टेकले आहेत आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करणाऱ्या बाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पष्ट सांगितले की यावेळी कर्जमाफी केवळ घोषणा न राहता प्रत्यक्षात मदत गरजूंना मिळणार आहे.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सरकार यासाठी आता खास समिती स्थापन करणार असून या मार्फत पात्र शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. यात जे खरोखरच कर्जबाजारी, आर्थिक दृष्ट्या मागास आणि संकटात सापडलेले शेतकरी असतील, त्यांनाच कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे चार गाड्या, मोठे बंगल आणि उत्पन्न भरपूर आहे, अशा लोकांना योजने पासून वगळण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. Farmer loan waiver

शेतकऱ्यांच्या हितासाठी अमरावती जिल्ह्यात मजुरी येथे आंदोलन करणाऱ्या माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना भेटण्यासाठी खुद बावनकुळे आले होते. बच्चू कडू यांच्याकडून गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले असून, त्यांचं केंद्रबिंदू आहे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी. बावनकुळे यांनी त्यांच्यासमोरच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून चर्चा आणि कर्जमाफी संदर्भात तातडीने हालचाल सुरू झाल्या असल्याचे स्पष्ट केलं.

यावेळी मंत्री म्हणाले की, मागील अनेक योजनेमध्ये त्रुटी राहिल्या. अंबलबजावण्याच्या वेळी अनेकजणांनी बनावट कागदपत्रे देऊन फायदा घेतला. त्यामुळे चंदा वर्गवारी प्रणाली राबवून, फक्त खरी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आयकर भरणारे, मोठ्या उत्पन्नाचे शेतकरी बाजूला ठेवून, छोट्या, अल्पभूधारक संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत केंद्रस्थानी ठेवली जाईल.

फक्त कर्जमाफी नव्हे, तर बच्चू कडूंच्या आंदोलनात 17 मागणे आहेत. त्या दिवंग्यांना सहा हजार रुपये मानधन मिळावे ही मागणी महत्त्वाची आहे. यावरही सरकार सकारात्मक असून, लवकरच दिवसभरातील इतर राज्यांची तुलना करून निर्णय घेतला जाईल असं मंत्री बावनकुळे यांनी ठामपणे सांगितलं. विशेष म्हणजे सरकार आता लेखी आश्वासनही देत आहे, म्हणजे यावेळी शब्दाला किंमत दिली जाईल असा संदेश दिला जातोय.

काल शनिवारी या आंदोलनाचा पुढचा निर्णय घेतला आहे. कडू यांनी सांगितले की सरकारची भूमिका सकारात्मक आहे, पण सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबायचं की नाही, हे सहकाऱ्यांशी बोलून ठरू. त्याचवेळी बावनकुळे यांनी आश्वासन दिले की इतर मागण्यावर संबंधित खात्यांचे मंत्री लवकर निर्णय घेतील आणि योग्य तो न्याय दिला जाईल.

जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर नक्कीच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि शासनाने यावरती एक मोठा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये काही महत्त्वाचे बदल करून खरोखरच जे शेतकरी आर्थिक दृष्ट्या मागास आहेत व कर्जबाजारी झाल्या आहेत आणि त्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे.

हे पण वाचा | Shetkari Karjmafi : शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? आली मोठी अपडेट समोर! वाचा सविस्तर

Leave a Comment

error: Content is protected !!