महाराष्ट्रावरती अवकाळीच मोठा संकट! हवामान खात्याने या जिल्ह्यांना दिला विशेष इशारा
Unseasonal rain in Maharashtra : सध्या राज्यात उष्णतेचे तीव्रता वाढली असताना हवामानाने नव स्वरूप घेतला आहे. उन्हाने आधीच माणसं बेचैन झाले असताना आता गारपीटीच संकट डोक्यावर आला आहे. पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाने काही ठिकाणी गारपीडीचा धोका निर्माण झालेला आहे. याच पार्श्वभूमी वरती भारतीय हवामान खात्याने शेतकऱ्यांना व नागरिकांना … Read more