महाराष्ट्रातील तरुणांसाठी सुवर्णसंधी; या योजनेअंतर्गत मिळणार 10 ते 50 लाख रुपये कर्ज… फक्त हे कागदपत्र आवश्यक

Business Loan : तुम्ही देखील एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि पुरेसे भांडवल उपलब्ध नसेल तर आम्ही तुमच्यासाठी अशीच एक बातमी (Maharashtra Batami) घेऊन आलेलो आहे. त्यामध्ये तुम्हाला शासनाच्या माध्यमातून दहा ते पन्नास लाख रुपये पर्यंत सहज कर्ज उपलब्ध होणार आहेत. यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र अर्ज कुठे करायचा व शासनाच्या माध्यमातून कोणती योजना राबवण्यात येत आहे. ज्याचा फायदा आपल्याला होणार आहे. जाजून घेऊ या सविस्तर माहिती. Business Loan

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामार्फत राज्यातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत आणि मार्गदर्शन दिले जात आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांसाठी ही एक महत्त्वकांक्षा योजना आहे. मध्यम उद्योगाची स्थापना करता यावी व ही योजना युवकांच्या फायद्यासाठी प्रभावीपणे काम करणार आहे.

या योजनेअंतर्गत क्रेडिट लिंक सबसिडीचा लाभ दिला जातो. म्हणजे बँक कर्ज सोबत सरकारकडून निश्चित टक्केवारीने अनुदान दिले जात आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत असून, या योजनेचा उद्दिष्ट म्हणजे राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे आणि तरुणाईला हातभार लावून आत्मनिर्भर बनवणे.

किती मिळणार कर्ज?

या योजनेसाठी शासनाच्या माध्यमातून दहा लाख ते पन्नास लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देत आहे. कर्जासोबत खुल्या प्रवर्गातील तरुणांना 25% आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 25 ते 35 टक्के अनुदान दिले जात आहे. या योजनेच्या पात्रतेच्या अटी सध्या साध्या आहेत. या मुळे अर्जदारांना लाभ सहजपणे मिळवता येतो. उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे, तर महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. कमीत कमी आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक. त्याने पूर्वी कोणत्याही उद्योग सुरू केलेला नसावा, उत्पन्न मर्यादित नाही ही योजना आणखी एक सरकारत्मक बाब आहे.

या योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्याचा उदाहरण पाहता, योजना किती प्रभावी आहे दिसून येते. या जिल्ह्यात 3748 युवकांनी अर्ज दाखल केलेले आहे. यापैकी 2903 प्रस्तव बँकेकडे पाठवण्यात आलेले आहे. त्यामधून 911 अर्ज मंजूर झालेल्या असून 512 महिला उद्योजकांचा समावेश आहे.

या महिलांच्या संख्येमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील १७३, तर ओबीसी मधील 175, अनुसूचित जाती जमाती मधील 147 आणि अल्पसंख्याक समुदायातील एक महिला शामिल आहे. इतक्या मोठ्या संख्येने महिलांनी उद्योजक सुरू करून आत्मनिर्भरतीच्या दिशेने पाऊल टाकले आहे हे एक विशेष कौतुकास्पद असल्याचा म्हटले जात आहे.

बँकांनी या प्रस्तावांची कर्ज मंजुरी केली असून जिल्हा उद्योग केंद्राकडून या प्रक्रियेसाठी आवश्यक सहकार्य दिले जात आहे. आजवर 205 लाभार्थ्यांना शासनाकडून थेट अनुदान वितरित करण्यात आलेले आहेत. हे दाखवते की योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवले जात आहे.

यामध्ये सेवा उद्योग, कृषी आधारित उद्योग, उत्पादन उद्योग आणि प्रक्रिया उद्योग यासारख्या विविध क्षेत्रांचा समावेश करता येत आहे त्यामुळे ही योजना एक शहरी नवी दर ग्रामीण भागातील महिलांसोबत तरुणांसाठी एक मोठा आर्थिक स्त्रोत बनणार आहे. या योजनेचे माध्यमातून व्यवसाय उभारण्यासाठी तरुणाईला मोठा आर्थिक हातभार मिळणार आहे. CMEGP हा उपक्रम युवकांना नोकरी मागवणारे न बनवता नोकरी देणारे बनवण्यासाठी सरकारने उचललेले एका अत्यंत सकारात्मक आणि आवश्यकता पाऊल आहे.

अशा पद्धतीने आपण पहिले ते शासनाच्या माध्यमातून कशा प्रकारे तुम्ही पाच ते दहा लाख रुपये पर्यंत कर्ज देऊ शकता अशाच नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.

हे पण वाचा | Pm Kisan Yojana : 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार ₹2000 रुपये, यादीत नाव तपासा

Leave a Comment

error: Content is protected !!