Maharashtra Weather Update : राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनची तीव्रता वसरली आहे. यामुळे शेतकऱ्यांची देखील चिंता वाढत चाललेली आहे. शेतकऱ्यांचे नजर आभाळाकडे आहे पाऊस कधी येणार आम्ही तर बी पेरून टाकला आहे आम्ही केलेले कष्ट वाया जाणार का अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. अशातच हवामान हवामान खात्याने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना इशारा दिला असून पुढील 24 तासात पावसाचा अंदाज या ठिकाणी वर्तवलेला आहे. ही बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकते. Maharashtra Weather Update
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
हवामान खात्याच्या ताज्या अपडेट नुसार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, लातूर जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये २४ तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हा मान विभागाने वर्तवली आहे तसेच काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज देखील वर्तवले असून पुढील 24 तासांसाठी येलो अलर्ट दिला आहे.
छत्रपती संभाजी नगर मध्ये काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काल झाला आहे तर पुन्हा एकदा हा वन विभागाने पुढील 24 तासांमध्ये जिल्ह्यात 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे यामुळे शेतकरी बांधवांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे.
तर मराठवाड्यातील आणखी काही जिल्ह्यात जसे की परभणी, नांदेड, हिंगोली आणि धाराशिव मध्ये अस्त्रोक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सामान्य विभागाने या जिल्ह्यांना कोणताही सतर्कतेचा अलर्ट दिलेला नाही हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे.
खरंतर पांढर सोनं म्हणून ओळखले जाणाऱ्या कापूस पीक हे शेतकऱ्यांचे मोठे पीक आहे मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांनी या पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे परंतु आता पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत चाललेली आहे अशातच केल्या चार-पाच दिवसापासून पावसाचा कुठे पत्त्या नाही. पाऊस लांबलीवर पडल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत अनेक ठिकाणी पेरण्या कोळंबले असून शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागलेले आहेत.
हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज जारी; राज्यात नवीन मोठा इशारा!