Weather updates : पुन्हा एकदा विश्रांतीनंतर राज्यात पावसाने बुधवार पकडलेला आहे काही ठिकाणी सलग मुसळधार पावसाने जनजीवन विकास झालेला आहे अशा पार्श्वभूमीवर ते राज्यात पुढील दोन दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामध्ये 20 जून आणि 21 जून साठी विशेष पावसाचा अंदाज जाहीर केलेला असून कोकण गाठ मारता आणि मराठवाड्यातील काही भागात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. Weather updates
राज्याच्या हवामानामध्ये दिवसान दिवस बदल होत आहे शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागलेले आहे पाऊस कधी पडणार बी पेरून ठेवलंय पुढे काय होणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. हवामान खात्याने पालघर ठाणे मुंबई रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये 20 जून रोजी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे आणि नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचा देखील करण्यात येत आहे.
तसेच पुणे सातारा नाशिक या घाटमाथान वरती २० जून रोजी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे 21 जूनला पावसाचा जोर थोडा कमी होईल, पण तुला भागात जोरदार सरी कोसळतील. डोंगराळ भाग असल्याने दरडी कोसळण्याचा धोका असल्याच सांगण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रवाशांनी घाट रस्त्यांवर जाणा टाळावं आणि स्थानिक प्रशासनाच्या सुचनेचे पालन करावे.
त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये 20 जूनला मोठ्या प्रमाणात पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर धाराशिव आणि लातूरमध्ये हलक्या शेरी पडतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज; अति मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज