Weather Orange Alert : शेतकऱ्यांनी एक जून रोजी बियाणे पेरून टाकला आहे, त्या शेतकऱ्याने पेरला आपलं राहिला आपणही पेरून टाकू असं म्हणून सर्व शेतकऱ्यांनी बियाणे पेरून टाकलं परंतु पावसाने लांबणीवर टाकल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. परंतु आता शेतकऱ्यांना चिंता नको राज्यात मुसळधार धो धो पाऊस पडणार. आत्ताच हवामान खात्याने पुन्हा एकदा पुढील 24 तासासाठी महाराष्ट्रात मोठा अंदाज वर्तवलेला आहे. हा पाऊस जितका महत्त्वाचा आहे तितका धोकादायक ठरणार आहे त्यामुळे हवामान अंदाज नक्की वाचा. Weather Orange Alert
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट – मुसळधार पावसाची शक्यता
राज्यात आज 19 जून रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर पुणे घाटमाथ्यावर
अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान खात्याने या भागांना थेट ऑरेंज अलर्ट दिलेला आहे यामुळे नागरिकांनी आणि शेतकरी बांधवांनी सतर्क करावे असा आवाहन करण्यात आलेला आहे.
तर या जिल्ह्यांना वादळी पावसाचा धोका
हवामान खात्याने आणखी काही जिल्ह्यांना विशेष अलर्ट जारी केलेला आहे. Chhatrapati Sambhaji Nagar, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली या भागात विजांचा कडकडाट आणि हलकते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या ठिकाणी हवामान खात्याने Yellow Alert देण्यात आलेला आहे.
तर कोकणपट्ट्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर नाशिकच्या घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यत आलेली आहे सकाळपासून ढगाळ वातावरण आणि हलक्या शरी पडत आहेत.
तसेच गेल्या 24 तासामध्ये राज्यातील सर्वाधिक तापमान विदर्भातील ब्रह्मपुरी येथे झाले आहे तब्बल 37 असोसिएशन तापमानाचे नोंद झाले आहे तर दुसऱ्याकडे साताऱ्यातील कोयना परिसरात 130 मिनी पावसाचे नोंद, झाली आहे ती राज्यातील सर्वाधिक नोंद आहे. कोकणात काही साप पावसाचा जोर मंदावला असला तरी अनेक ठिकाणी माध्यम स्वरूपाच्या सरी सुरूच आहेत.
हे पण वाचा | Weather Update : राज्यातील या 7 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा! शेतकऱ्यांनो सावध राहा