फक्त उरले 3 दिवस, नंतर या राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर तुमची रास आहे का यामध्ये वाचा

Rashi Bhavishya: गावातल्या आकाशात उगवणारा सूर्य आणि ढगाआड लपलेला राहू… या दोघांचं एकत्र येणं म्हणजे काहीतरी वेगळंच घडणार याची चाहूल असते. आणि आता फक्त तीन दिवसांचा अवधी उरला आहे २२ जून २०२५ रोजी सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ही वेळ काही राशींसाठी संधी घेऊन येणार असली तरी ३ राशींसाठी मात्र हा काळ संघर्ष, संभ्रम आणि मानसिक तणाव वाढवणारा ठरणार आहे. Rashi Bhavishya

राहू एक अदृश्य ग्रह, पण परिणाम खोलवर

राहूला छाया ग्रह मानलं जातं त्याचं अस्तित्व जरी दिसत नसलं तरी त्याचे परिणाम मन, बुद्धी आणि शरीरावर होतात. राहू आणि सूर्य एकत्र आले की माणसाच्या विचारांमध्ये गोंधळ, अडथळे, भ्रम आणि तणाव वाढतो. यावेळी त्यांचा संयोग मिथुन राशीत होतोय, ज्याचा थेट परिणाम या राशींवर होणार आहे…

मिथुन (Gemini) : भ्रमाचं जाळं आणि आत्मविश्वासाची परीक्षा मिथुन राशीतच आर्द्रा नक्षत्र असतं आणि यावेळी सूर्य-राहूचा संयोग इथंच होतोय. विचारांमध्ये संभ्रम, निर्णय घेण्यात अडचणी. आत्मविश्वास घटतोय, मन नको तिथं अडकतंय. करिअर किंवा नात्यांबाबत घाईने निर्णय घेऊ नका कौटुंबिक वातावरणात कलह निर्माण होऊ शकतो.

कन्या (Virgo): मेहनत असूनही यश दूर, आरोग्याची चिंता कन्या राशीच्या लोकांनी यावेळी फार काळजी घ्यावी लागेल. कामात अडथळे, वरिष्ठांशी मतभेद झोप न लागणं, पचनाच्या तक्रारी बोलण्यात संयम गमावल्यास नात्यांमध्ये तणाव निर्णय घेताना भावनांपेक्षा वास्तवाला महत्त्व द्या.

धनु (Sagittarius) : नात्यांत फट, कायदेशीर गुंतागुंत आणि प्रवासातील अडथळे धनु राशीच्या लोकांनी नात्यांकडे आणि बोलण्याकडे विशेष लक्ष द्यावं. वैवाहिक जीवनात अविश्वास, प्रेमसंबंधात गोंधळ प्रवासात अडचणी, कायदेशीर बाबी उफाळून येण्याची शक्यता प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया न देता संयम बाळगा.

(Disclaimer : मित्रांनो वरी दिलेली माहिती ही प्रसार माध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही आणि अंधश्रद्धेला दुजारा देत नाही कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.)

हे पण वाचा | Zodiac sign : या राशींचे भाग्य उजळणार; संकटाचा काळ संपला, आता धनलाभाचे संकेत वाचा सविस्तर माहिती ..

Leave a Comment

error: Content is protected !!