मोठी बातमी! आता प्रत्येक नागरिकांना मिळणार पाच लाखांपर्यंत मोफत उपचार, परंतु हे कागदपत्र काढा

Ayushman Bharat Card : केंद्र सरकारने गरीब, गरजू आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी एक महत्त्वाची योजना राबवली आहे आणि ही योजना त्यांच्यासाठी खरंच आयुष्य बदल ठरणार आहे. केंद्र सरकारने एक मोठं प्रकल्प सुरू केला आहे जो गरीब गरजू आणि म्हाताऱ्या माणसांना मदतीचा हात आहे. आयुष्मान भारत या योजनेत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला असून. ही योजना आता निवडणूक कुटुंबासाठी मर्यादित होती आता 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आयुष्मान्वये वंदना कार्ड देण्यात येणार आहे. Ayushman Bharat Card

या कार्डाच्या माध्यमातून त्या वयोवृद्धांना दरवर्षी पाच लाख रुपये मोफत उपचार मिळणार आहेत. अगदी कॅन्सर सारख्या गंभीर आजारांसाठी देखील पैसे भरावे लागणार नाहीत. या योजनेतून लाभ घेण्यासाठी कोणत्याही खाजगी यांच्याकडे जाण्याची गरज नाही, सरकारने अधिकृत आयुष्मान ॲप तयार केला असून त्यावर कार्ड मिळवणे अगदी सोपा आहे आणि पारदर्शक झाला आहे.

आयुष्मान भारत Pm-Jay ही योजना 23 सप्टेंबर 2018 रोजी सुरू झाली होती आणि ही योजना राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत (NHA) देशभरातील सरकारी आणि निवडक खाजगी रुग्णालयांमध्ये राबवली जाते. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत लाभार्थी कॅशलेस उपचार दिले जातात, म्हणजे आजारी पडल्यावर रुग्णालयात पैसे भरण्याची चिंता नसते. आता जर तुमचे वय 70 वर्षापेक्षा जास्त असेल, तर तुम्ही देखील खालील पायऱ्यांनी आयुष्मान वय वंदना कार्डासाठी अर्ज करू शकता.

अशाप्रकारे काढा कागदपत्रे

सर्वप्रथम आयुष्मान ॲप प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करा, लॉगिन नंतर राज्य निवडा, लाभार्थी म्हणून लॉग इन करा. मोबाईल क्रमांक आणि OTP टाकू आलेला ओटीपी इंटर करा. लॉगिन नंतर राज्य निवडा, आधार नंबर टाका आणि जर तुमचं नाव लाभार्थी यादीत नसेल, तर ओटीपी द्वारे E-KYC प्रोसेस करा. नंतर तुमची श्रेणी, पिन कोड आणि कुटुंबातील सदस्यांची माहिती भरून फॉर्म सबमिट करा. E -KYC पूर्ण झाल्यानंतर तुमच्या तुमचं कार्ड तयार होईल आणि ते ॲपवरून थेट डाऊनलोड करता येणार आहे.

एक गोष्ट लक्षात ठेवा, या संपूर्ण प्रक्रियेसाठी आधार कार्ड आवश्यक आहे, कारण केवायसी त्याच्यावर आधारित असते. या योजनेमुळे गावाकडच्या कोट्यावधी वृद्धाना आर्थिक मदतीची गरज भासणार नाही. उच्चार थांबणार नाही आणि सरकारी यंत्रणेकडून मिळणारा हा जिल्हाचा खरच त्यांच्या आयुष्यात मोठा बदल करू शकतो.

अशोक उपक्रमामुळे सरकार गरजूंपर्यंत थेट पोहोचत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे आणि हे कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मोठा मदत मिळणार आहे आजच ह्या ॲपवरून अर्ज करा आणि पाच लाखांचा आरोग्य विमा घर बसल्या हातात मिळवा ही एक मोठी बातमी तुमच्यासाठी ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!