Shetkari Karjmafi : शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? आली मोठी अपडेट समोर! वाचा सविस्तर

Shetkari Karjmafi : शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, तर कधी नैसर्गिक आपत्ती अशा वेळेस शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते व शेतकऱ्यांना नुकसान यांना सामोरे जावे लागते. शासनाच्या माध्यमातून वेगवेगळी मदत करण्यात येते. परंतु सध्या शेतकऱ्यांवरती मोठा संकटाचां काळ कोसळलेला आहे. योग्य भाव मिळाला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतीला केलेला खर्चही निघत नाही अशावेळी शेतकरी कर्जबाजारी होत आहे. यात पार्श्वभूमी वरती शेतकऱ्यांमधून कर्जमाफी करावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.Shetkari Karjmafi

महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या मनासाठी एकच प्रश्न आहे.”कधी होणार आमचं कर्जमाफी?” महायुती सरकारच्या घोषणापत्रात दिल वचन अजूनही पेंडिंग आहे. पण नुकत्याच झालेल्या कृषी मंत्रालयाच्या बैठकीत कर्जमाफी बाबत काही महत्त्वाच्या आश्वासन घडामोडी घडल्या आहेत चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.

महायुतीच वचन आणि शेतकऱ्यांची वाट पाहणे

निवडणुकीपूर्वी महायुतीने जोरदार आश्वासन दिलं होतं- पूर्ण कर्जमाफी देऊ पण आता सरकार स्थापन होऊन तब्बल पाच महिन्या उलटून गेले, तरी कर्जमाफीचा ठोस निर्णय झालेला नाही. शेतकरी मात्र रोज बँकेच्या नोटीसी झुंजतोय, कर्ज वसुलीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विनवणी करतोय. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार का? प्रश्न उपस्थित होत आहे.

कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेली महत्त्वाची बैठक

गुरुवारी मंत्रालय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विविध शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी सरकारच्या वचनपूर्तीची आठवण करून देत, कर्जमाफी बाबत तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केलेली आहे.

शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन कोकाट्याने सांगितले, सरकार या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहत आहे. लवकरच आवडते सकारात्मक निर्णय घेतला जाईल. ते पुढे म्हणाले की, वरिष्ठ पातळीवरती चर्चा आहे आणि मुख्यमंत्री यांच्यासमोर ही मागणी मांडण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी लागणारी मंजुरी एक मोठी अडचण ठरते यावरती उपाय म्हणून एक प्रोत्सव मानण्यात आलेला आहे. पेरणी ते कापणी पर्यंतच्या मजूर पैकी 50% खर्च मनरेगातून दिला जावा. यासाठी एक विशेष समिती नेमण्यात येणार असून, ती अभ्यास करून अहवाल सरकारला देणार त्यानंतर सरकारकडे प्रस्ताव मांडला जाईल.

राजकीय दबावामुळे गती येणार का?

राज्यातील आगामी स्थानिक निवडणुकांचा विचार करता, सरकारवर राजकीय दबाव वाढतोय. कर्जमाफीचा निर्णय लवकर चला नाही, तर ग्रामीण भागातून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हे लक्षात घेऊन सरकार सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती

आजही ग्रामीण भागात हजारो शेतकरी बँकेचे नोटीस, वसुली एजंट, व्याजाचे चक्र आणि आत्महत्येच्या टोकाचे विचार यामध्ये अडकलेले आहेत त्यांची थोडीशी मदत झाली तर जगण्याची नवीन उमेद मिळते.

सततची कर्जमाफी ही स्थायी उपायोजना नाही, मी शेतकरी जाणतात त्यांना हवा आहे योग्य हमीभाव पिक विमा योजनेचा खरा लाभ स्थळ अनुदान शेतीच्या उत्पादन खर्चा वरती नियंत्रण. तसेच आता सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास आहे परंतु विश्वास फार काळ टिकणार नाही सरकार कधी निर्णय घेतला याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.

हे पण वाचा | Shetkari Karjmafi 2025 | शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!