कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी आठवा वेतन लागू होण्याची शक्यता? पगारात होणार भरघोस वाढ!

8th Pay Commission News | देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे केंद्र सरकारकडून आठव्या वेतन आयोग संदर्भात हालचाली सुरू झालेले आहेत. म्हणजे आठवा वेतन आयोग लाईव्ह करण्याच्या तयारी सुरू झाल्या असल्याचे वृत्त बाहेर आलं असून, जर सगळं काही नियोजनाप्रमाणे पार पडलं, तरी एक जानेवारी 2026 पासून हा नवीन वेतन लागू होण्याची शक्यता प्रसार माध्यमांमध्ये वर्तवण्यात येत आहे. मागील अनेक वर्षापासून महागाईचा भडका, खर्च वाढ, शिक्षणाच्या व वाढत्या जबाबदाऱ्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे जगणं अवघड केलं होतं. अशावेळी नवीन वेतन आयोग त्यांच्या जीवनात स्थैर्य आणि सुखद बदल घेऊन येणार आहे. 8th Pay Commission News

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार?

सध्या देशभरात लाखो कर्मचारी केंद्र व राज्य शासन अंतर्गत विविध पदांवर्त कार्यरत आहेत. त्यांना मिळणारा पगार हा सातवा वेतन आयोगानुसार ठरतो. मात्र गेल्या काहीवर्षभरांमध्ये महागाई इतकी प्रमाणात वाढली की, जीवन जगणं कठीण झालेला आहे. त्यामुळे आठवावेतन आयोगात हा फॅक्टर 2.86 पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही वाढ थेट कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावरती परिणाम करणार असून, उदाहरण द्यायचं झालं तर सध्या जे किमान वेतन ₹18,000 आहे, ते थेट ₹51,480 पर्यंत पोहोचू शकता. म्हणजे सामान्य कर्मचारी वर्गासाठी ही एक नवीन सुरुवात ठरणार आहे.

या बदलाचा फायदा फक्त सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांनाच नाहीतर लाखो पेन्शनधारकांना देखील मिळणार आहे. सरकारी शेवटून निवृत्त झालेल्या व्यक्तींना सध्या साधारण ₹9,000 ते ₹16,000 पर्यंत पेन्शन मिळते. नवीन फीटमेंट प्रमाणानुसार ही रक्कम ₹26,470 ते ₹30,720 पर्यंत जाऊ शकते. काही वरिष्ठ स्तरावर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सध्या ₹28,000 मिळते, ती रक्कम ही ₹54,000 च्या पुढे जाऊ शकते. इतक्या मोठ्या प्रमाणात पेन्शन वाढल्याने वृद्धपकाळात येणार आरोग्य खर्च, औषध, कुटुंबाची जबाबदारी यासाठी आर्थिक आदर मिळणार आहे.

लेवल 3 ते लेवल 6 पर्यंत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा वेतन वाढीचा मोठा फायदा होणार आहे. लेवल 3 वरील कर्मचाऱ्यांना सध्या पगार ₹57,456 असून तो थेट ₹74,845 पर्यंत जाऊ शकतो, तर लेवल 6 वरील कर्मचाऱ्यांना ₹1.2 लाखांपर्यंत पर्यंत पगार मिळू शकतो. यामुळे ग्रहकर्ज, वहन कर्ज, शिक्षण खर्च यामध्ये बऱ्याच गोष्टी सहज हाताळता येणार आहेत.

हा वेतन आयोग म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नाही तर सरकारी सेवकांच्या वर्षानुवर्षाच्या कष्टांना मिळालेलं एक प्रकारचा फळ आहे. काही प्रसार माध्यमांमध्ये 2026 पर्यंत अंमलबजावणी होईल अशा व्यक्त करण्यात येत आहे. असे झाल्यास त्यांच्या जीवनात नक्कीच मोठा बद्दल घडून येणार आहे.

हे पण वाचा | 8 Pay Commission News : सेवानिवृत्तांनो, आता आठवा वेतन आयोग, महागाई भत्ता विसराच! सरकारचा नवा कायदा लागू

Leave a Comment

error: Content is protected !!